ABHIJIT KULKARNI

About Author

Birth Date : 19/01/1974


ABHIJIT KULKARNI HAS BEEN WORKING IN THE FIELD OF JOURNALISM FOR MORE THAN TWO DECADES. ABHIJIT HAS EXPERIENCE IN BOTH PRINT AND ELECTRONIC MEDIA, WITH OPERATIONS IN NASHIK, NORTH MAHARASHTRA AND MUMBAI. DURING THE PERIOD FROM 2006 TO 2008, HE HAS ALSO GAINED HANDS-ON EXPERIENCE IN ADMINISTRATIVE WORK AS A GAZETTED OFFICER WHILE WORKING AS AN ASSISTANT DIRECTOR IN THE DIRECTORATE GENERAL OF INFORMATION AND PUBLIC RELATIONS OF THE STATE GOVERNMENT.

दोन दशकांहून अधिक काळापासून अभिजित कुलकर्णी हे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई हे कार्यक्षेत्र असलेल्या अभिजित यांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही माध्यमांचा अनुभव आहे. २००६ ते २००८ या कालावधीत मंत्रालयात राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालकपदावर काम करताना त्यांनी राजपत्रित अधिकारी या नात्याने प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला आहे. त्यानंतर पुन्हा ते पत्रकारितेत सक्रिय असून, राजकारण आणि प्रशासन हे त्यांच्या आवडीचे व अभ्यासाचे विषय आहेत. या वाटचालीतील भल्याबुऱ्या अनुभवांच्या आधारावर प्रस्तुत कादंबरी बेतली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RED TAPE Rating Star
Add To Cart INR 340

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more