ARATI KADAM

About Author


ARATI KADAM, SHE HAS PURSUED HER M.A. DEGREE IN MARATHI LITERATURE. SHE IS WORKING AS A FEATURES EDITOR, CHATURANG SUPPLEMENT IN THE LOKSATTA NEWSPAPER. SHE HAS 30 + YEARS OF EXPERIENCE IN THE JOURNALISM FIELD INCLUDING EXECUTIVE EDITOR OF TANISHKA MAGAZINE FROM SAKAL. AND SHE WAS FELICITED AND HONORED WITH VARIOUS ESTEEM AWARDS LIKE THE MARATHI SAHITYA PARISHAD AWARD, MUMBAI MARATHI PATRKAR SANGH, LAADLI MEDIA AWARD, VARUNRAJ BHIDE AWARD FROM PUNE PATRAKAR SANGH, AWARD FROM MUMBAI MAYOR.

आरती कदम यांनी मराठी साहित्य या विषयातून एमएची पदवी घेतली असून गेली ३० पेक्षा अधिक वर्षे त्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या लोकसत्ता मध्ये चतुरंग पुरवणीच्या संपादक म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्या सकाळ दैनिक प्रकाशित करत असलेल्या तनिष्का मासिकाच्या कार्यकारी संपादक होत्या. तसेच सकाळमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. त्यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, मुंबई पत्रकार संघ, पुणे पत्रकार संघाचा पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार, लाडली मिडिया अवार्ड, मुंबई महापौर पुरस्कार, माझा पुरस्कार आदींचा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CONNECT THE DOTS Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more