CHITRA BANERJEE DIVAKARUNI

About Author

Birth Date : 29/07/1956


CHITRA BANERJEE DIVAKARUNI IS AN AWARD-WINNING AND BESTSELLING AUTHOR, POET, ACTIVIST AND TEACHER OF WRITING. HER WORK HAS BEEN PUBLISHED WIDELY, IN MAGAZINES AND ANTHOLOGIES, AND HER BOOKS HAVE BEEN TRANSLATED INTO TWENTY-NINE LANGUAGES. SEVERAL OF HER WORKS HAVE BEEN MADE INTO FILMS AND PLAYS. HER LAST NOVEL WAS THE AWARD-WINNING BESTSELLER, THE LAST QUEEN, FILM RIGHTS TO WHICH HAVE BEEN BOUGHT BY A MAJOR PRODUCTION HOUSE. SHE LIVES IN HOUSTON WITH HER HUSBAND, MURTHY, AND HAS TWO SONS, ANAND AND ABHAY. SHE TEACHES IN THE INTERNATIONALLY ACCLAIMED CREATIVE WRITING PROGRAMME AT THE UNIVERSITY OF HOUSTON.

चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी या पुरस्कारप्राप्त आणि सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांच्या लेखिका, कवयित्री, कार्यकर्त्या आणि लेखन मार्गदर्शक आहेत. त्यांचे कार्य मासिके आणि काव्यसंग्रहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे आणि त्यांची पुस्तके एकोणतीस भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांच्या अनेक संहितांवर चित्रपट आणि नाटके तयार झाली आहेत. त्यांची द लास्ट क्वीन ही बेस्टसेलर, पुरस्कारप्राप्त कादंबरी असून तिच्या माध्यमांतरासाठीचे हक्क एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने विकत घेतले आहेत. त्या आपल्या पतीसह ह्यूस्टनमध्ये राहतात, त्यांना आनंद आणि अभय हे दोन मुलगे आहेत. त्या ह्यूस्टन विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित क्रिएटिव्ह रायटिंग प्रोग्राममध्ये शिकवतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
INDEPENDENCE Rating Star
Add To Cart INR 590

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more