INDIRA SANT

About Author

Birth Date : 04/01/1914
Death Date : 13/07/2000


INDIRA STUDIED AT RAJARAM COLLEGE IN KOLHAPUR. IN 1940, FOUR YEARS AFTER THEIR MARRIAGE, THE TWO PUBLISHED A JOINT COLLECTION OF THEIR POEMS TITLED SAHAWAS. SEMI-AUTOBIOGRAPHICAL ARTICLES BY SANT WERE PUBLISHED IN 1986 IN A BOOK TITLED MRUDGANDHA. THE BOOK PHULWEL CONTAINS A COLLECTION OF HER ESSAYS. RAMESH TENDULKAR PUBLISHED IN 1982 A COMPILATION TITLED MRUNMAYI OF SANTS SELECTED POETRY. HER POEMS HAVE BEEN TRANSLATED INTO ENGLISH AS "SNAKE-SKIN AND OTHER POEMS OF INDIRA SANT" (1975).

यांचा जन्म कर्नाटकातील इंडी येथे झाला. कोल्हापूर व पुणे येथून बी.ए. बी.टी.डी. आणि बी.एड. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापिका म्हणून कामास सुरुवात केली. त्याच कॉलेजमध्ये त्यांनी पुढे प्राचार्य पदही भूषविले. पुण्यातील फग्र्युसन कॉलेजात सहाध्यायी ना.मा. संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या. त्या दोघांच्या कवितांचा ‘एकत्रित’ हा काव्यसंग्रह १९४०मध्ये प्रसिद्ध झाला. इंदिरा संत यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. भारतीय स्त्रीचे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. त्यांचे आजवर ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’ (१९७२), ‘गर्भरेशीम’ (१९८२) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मृद्गंध (१९८६) हे त्यांचे ललितलेख संग्रहही प्रसिद्ध आहेत. कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘गर्भरेशमी’ या कवितासंग्रहास सर्वश्रेष्ठ ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला आहे. ‘घुंघुरवाळा’स ‘साहित्यकला अकादमी पुरस्कार’ तसेच ‘शेला’, ‘रंगबावरी’ आणि ‘मृगजळ’ यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान पुरस्कारा’नेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MALANGATHA Rating Star
Add To Cart INR 280
MALANGATHA : BHAG 2 Rating Star
Add To Cart INR 320
MRUDGANDH Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.