MILIND MAHANGADE

About Author

Birth Date : 27/06/1983


MILIND RAMAKANT MAHANGADE IS A YOUNG WRITER . HE COMPLETED HIS GRADUATION FROM KONKAN KRISHI VIDHYAPEETH , DAPOLI. WHILE DOING POST GRADUATION FROM MAHATMA PHULE KRISHI VIDHYAPEETH , RAHURI , HE WAS SELECTED AS FOOD SAFETY OFFICER IN FOOD & DRUG ADMINISTRATION , MAHARASHTRA STATE AND SINCE TWELVE YEARS HE IS WORKING AS FOOD SAFETY OFFICER . HIS NATIVE PLACE IS PASARNI IN WAI TEHSIL AND CURRENTLY HE IS LIVING IN AMBERNATH , DIST - THANE . HE IS FOND OF READING , SKECHING AND WRITING. HE STARTED WRITING BLOG NAMED WWW.MILINDMAHANGADE.BLGSPOT.COM SINCE 2011.THE BLOG HAS OVER A LAKH PAGE VIEWS .

मिलिंद रमाकांत महांगडे हे युवा लेखक असून ते कृषी शाखेचे पदवीधर आहेत . त्यांनी कृषी शाखेची पदवी कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून घेतली आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे सुरू असतानाच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली व ते गेली बारा वर्षे त्या पदावर कार्यरत आहेत . त्यांचे मूळ गाव वाई तालुक्यातील पसरणी हे असून ते सध्या अंबरनाथ , जिल्हा , ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांना वाचन, चित्रकला आणि लेखनाची आवड आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ARDHADASHAK Rating Star
Add To Cart INR 450
ISHQ AT MANDAVI Rating Star
Add To Cart INR 290

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more