MRUNAL KASHIKAR-KHADAKKAR

About Author


MRUNAL KASHIKAR-KHADAKKAR HAS DONE HER POSTGRADUATE STUDIES IN LAW AND MANAGEMENT FROM PUNE UNIVERSITY. SHE HAS EXPERIENCE IN THE COURT AND CORPORATE WORLD. DUE TO HER PASSION FOR TEACHING, SHE HAS TAUGHT MBA FULL-TIME FOR TEN YEARS IN RENOWNED EDUCATIONAL INSTITUTIONS IN AND OUTSIDE PUNE. SHE ALSO HAS EXPERIENCE IN CAREER-RELATED COUNSELING. SHE CURRENTLY WORKS AS A FREELANCE WRITER AND TRANSLATOR. HER WRITINGS ON PERSONALITY DEVELOPMENT, CAREER, MORAL STORIES, ETC. HAVE BEEN PUBLISHED IN VARIOUS NEWSPAPERS AND MAGAZINES AS SERIALS. ALONG WITH THIS, SHORT STORIES, ESSAYS AND SHORT STORIES HAVE ALSO BEEN PUBLISHED IN MAGAZINES AND NEWSPAPERS.

मृणाल काशीकर- खडक्कर यांनी पुणे विद्यापीठातून कायदा आणि व्यवस्थापनशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, . त्यांना कोर्ट आणि कॉर्पोरेट जगताचा अनुभव आहे. अध्यापनाच्या आवडीमुळे पुढे दहा वर्ष त्यांनी पुण्यातील व पुण्याबाहेरीलही नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये एम.बी.ए. ला पूर्णवेळ अध्यापन केले आहे. तसेच, त्यांना करियर संबधित कौन्सेलिंगचा अनुभव आहे. सध्या त्या फ्रीलान्स लेखक आणि अनुवादक म्हणून काम करतात. व्यक्तिमत्व विकास, करियर, नैतिक कथा, इ. विषयांवर लिखाण विविध वर्तमानपत्रातून व मासिकांतून सदरांच्या रुपात प्रकाशित झाले आहे. याबरोबरच स्फुट, ललित आणि लघुकथाही मासिकातून आणि वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHIRANTAN YASHACHE 10 NIYAM Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more