SHANKAR PATIL

About Author

Birth Date : 08/08/1926
Death Date : 30/07/1994


SHANKAR PATIL IS A FAMOUS STORYTELLER IN MARATHI. THE PIONEERS OF THE NAVSAHITYA THAT EMERGED IN THE 1960S. WE GET TO SEE THE REAL DEPICTION OF RURAL LIFE AND THE SOCIAL AND SPIRITUAL STRUGGLES IN THE VILLAGE THROUGH THE STORIES. KOLHAPURI LANGUAGE, A REGIONAL DIALECT OF THE KARNATAKA BORDER REGION OF MAHARASHTRA, IS STILL POPULAR AND WIDELY READ TODAY.

शंकर पाटील हे मराठीतील एक प्रसिद्ध कथाकार. साठोत्तरी कालखंडात उदयास आलेल्या नवकथेचे शिलेदार. ग्रामीण जीवन आणि गावगाड्यातील सामाजिक व आत्मिक संघर्ष याचे यथार्थ चित्रण यांच्या कथांमधून आलेले आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापुरी भाषा, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील प्रादेशिक बोलीभाषेचा वापर असलेल्या त्यांच्या कथा आजही लोकप्रिय व वाचनीय आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 22 total
ABHAL Rating Star
Add To Cart INR 140
BANDHARA Rating Star
Add To Cart INR 160
BHETIGATHI Rating Star
Add To Cart INR 150
DHIND Rating Star
Add To Cart INR 180
FAKKAD GOSHTI Rating Star
Add To Cart INR 160
GARVEL Rating Star
Add To Cart INR 200
GHALMEL Rating Star
Add To Cart INR 140
ILLUM Rating Star
Add To Cart INR 140
JUGALBANDI Rating Star
Add To Cart INR 140
KATHA AKLECHYA KANDYACHI Rating Star
Add To Cart INR 130
KHULYACHI CHAVADI Rating Star
Add To Cart INR 220
KHUSHKHAREDI Rating Star
Add To Cart INR 130
12

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more