SUDHA NARAVANE

About Author

Birth Date : 14/09/1930
Death Date : 23/07/2018


SUDHA MUKUND NARAVANE (PARSANIS OF MAHER) (SEPTEMBER 14, 1930 – JULY 23, 2018: PUNE) WAS A MARATHI WRITER. HIS SHORT STORIES AND SHORT ESSAYS KIRLOSKAR, GUY, SATYA KATHA, STREE, HANS, ETC. PUBLISHED IN MANY MAGAZINES. BOOKS HARVESTING OUR SOULS ITVA MUNDA WON THE BATTLE (A NOVEL ON TRIBAL LIFE) RAINBOW (ANTHOLOGY) EMINENT HISTORIANS (TRANSLATED, ORIGINAL EMINENT HISTORIANS, AUTHOR - ARUN SHOURIE) WOUNDED JANANI: MOTHER, DAUGHTER, MOTHERHOOD THATS EIGHTEEN SECONDS DOLACHAL (COLLECTION OF STORIES) DID NICOLE FIND HER MOTHERS KILLER (TRANSLATED, ORIGINAL BY ELENI, AUTHOR : NICHOLAS GAGE). MARALIKA (ANTHOLOGY) LAMANDIVA

सुधा मुकुंद नरवणे (माहेरच्या पारसनीस) (१४ सप्टेंबर, १९३० - २३ जुलै, २०१८:पुणे) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध किर्लोस्कर, माणूस, सत्यकथा, स्त्री, हंस, इ. अनेक नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या. पुस्तके आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ HARVESTING OUR SOULS, लेखक - अरुण शौरी) इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी) इंद्रधनू (कथासंग्रह) ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ EMINENT HISTORIANS, लेखक - अरुण शौरी) घायाळ जननी : माता, कन्या, मातृत्व ते अठरा सेकंद दॊलाचल (कथासंग्रह) निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ ELENI, लेखक : निकोलस गेग). मरालिका (कथासंग्रह) लामणदिवा
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KHYATANAM ITHIHASKAR Rating Star
Add To Cart INR 250
WHITE MUGHALS Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more