VIJAYA JAHAGIRDAR

About Author

Birth Date : 12/09/1932
Death Date : 01/04/2020


VIJAYA JAGIRDAR HAS A TOTAL OF 54 BOOKS – 11 NOVELS, 9 SHORT STORIES, 3 ESSAYS, 3 SHORT STORIES, 6 POETRY ANTHOLOGIES, 3 PLAYS AND 23 CHILDRENS LITERATURE. TWO PEOPLE HAVE DONE M.PHIL ON KARMAYOGINI. HAS DONE, PH.D THESIS ON STORY COLLECTIONS. SOME HAVE DONE M.PHIL ON ANTHOLOGIES TOO. HAS DONE HE HAS RECEIVED 13 AWARDS FOR HIS WRITING, AND KARMAYOGINIS HAS BEEN AWARDED BHA BY MADHYA PRADESH SAHITYA PARISHAD. RES. TAMBE AWARD.

विजया जहागीरदार यांची एकूण ५४ पुस्तके – ११ कादंबर्या, ९ कथासंग्रह, ३ लेखसंग्रह, ३ कथाचरित्रे, ६ काव्यसंग्रह, ३ नाटके आणि २३ बालसाहित्य. ‘कर्मयोगिनी’वर दोन जणांनी एम.फिल. केले असून, कथासंग्रहांवर पीएच.डी.चा प्रबंध आहे. काव्यसंग्रहांवरही काहींनी एम.फिल. केले आहे. लेखनास १३ पुरस्कार मिळाले असून, ‘कर्मयोगिनी’स मध्यप्रदेश साहित्य परिषदेचा ‘भा. रा. तांबे पुरस्कार’ लाभला आहे. त्याच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, सौ. संगीता सोमण यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. विसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ‘ययातिकन्या माधवी’ पुस्तकाचे आकाशवाणीवर अभिवाचन, अनेक फीचर्स व स्तंभलेखन, ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकावर रंगमंचीय कार्यक्रम – ‘गाथा कर्मयोगिनीची’, ‘आकाशमोगरा’ ही ध्वनिफीत, आरोग्य खाते, धुळे यांच्यातर्फे चित्रफीत, साहित्य संमेलने आणि काव्यसंमेलनांत सहभाग.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) Rating Star
Add To Cart INR 620
KARMAYOGINI : LIFE OF AHILYABAI HOLKAR Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more